tag:blogger.com,1999:blog-53603518580644449092024-03-13T00:07:11.000-07:00राज ठाकरे - एक वादळUnknownnoreply@blogger.comBlogger842125tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-73573628071829635722019-02-24T19:11:00.000-08:002019-02-24T19:11:10.257-08:00राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण LIVE "पुलवामातले शहीद हे राजकीय बळी"<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/kF4DQsUiKlM" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-84853059015970888352018-12-02T21:00:00.001-08:002018-12-02T21:00:46.519-08:00मनसे अध्यक्ष राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर | UNCUT | मुंबई <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/QYLJiQh5sKk" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen></iframe>
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-49459456373953831482018-09-19T23:12:00.000-07:002018-09-19T23:12:04.179-07:00मोदी, शहा संघाच्या वर्गा बाहेरचे विद्यार्थी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
बई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या "भारताचे भविष्य' या तीनदिवसीय
व्याख्यानमालेच्या कार्यक्रमातील सरसंघचालक मोहन भागवत यांच्या
व्याख्यानातील वक्तव्यावरून काल (ता.19) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर बोचरी टीका केली आहे.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-gyzyOXUCabg/W6M58NCjxTI/AAAAAAAAR84/cndhBKWXZWkKmtQFau2tTX4aB1z8YHScgCLcBGAs/s1600/3Untitled_1_159.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="360" src="https://1.bp.blogspot.com/-gyzyOXUCabg/W6M58NCjxTI/AAAAAAAAR84/cndhBKWXZWkKmtQFau2tTX4aB1z8YHScgCLcBGAs/s640/3Untitled_1_159.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://2.bp.blogspot.com/-sKoJQ3txXKM/W6M5-V83kUI/AAAAAAAAR88/o_JToos1B3k8b-STa0s3GOReN6TrZF2mwCLcBGAs/s1600/4raj_32.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="360" src="https://2.bp.blogspot.com/-sKoJQ3txXKM/W6M5-V83kUI/AAAAAAAAR88/o_JToos1B3k8b-STa0s3GOReN6TrZF2mwCLcBGAs/s640/4raj_32.jpg" width="640" /></a></div>
राज यांनी व्यंगचित्र रेखाटताना मोदी आणि अमित शहा यांना संघाच्या
वर्गाबाहेरचे स्वयंसेवक दाखवले आहे, आणि त्यांनी पूर्ण व्यवस्था आपल्या
पायाखाली आणण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे राज यांना त्यामध्ये सूचित
करायचे आहे. तर, एक स्वयंसेवक मोहन भागवत यांनी व्याख्यानमालेच्या
कार्यक्रमात दिलेले भाषणाचे स्मरण करत असल्याचे दाखवले आहे. आरएसएस ही एक
लोकशाहीप्रधान संघटना आहे. संघात कोणा एकाची मालकी चालत नाही. संघ
विचारांवर अंकुश ठेवत नाही. संघात विविध स्तरांवर विविध विचारांचे अदान
प्रदान केले जाते, असे भागवत यांनी सांगितले होते. त्यावर, संघातील
स्वयंसेवक म्हणतो की, भागवतजी आम्हाला आजपर्यंत संघातील शाखेत तुम्ही म्हणत
आहात तेच शिकवले गेले आहे. मग या दोघांना म्हणजेच मोदी आणि शहा यांना ते
शिकवलं गेलं नाही का ? हे दोघे आपली लोकशाही विसरुन का वागत आहेत, आपली
व्यवस्था पायाखाली आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत, असा प्रश्न त्या
स्वयंसेवकांने भागवतांना केला आहे, अशा स्वरुपातील व्यंगचित्र राज यांनी
साकारले आहे. </div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-27083416713055642332018-08-30T22:55:00.003-07:002018-08-30T22:55:58.476-07:00सनातनसाठीच डाव्यांना उचलले : राज ठाकरे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
औरंगाबाद :
"कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच
सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्तव्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या
विधानाची पुष्टी दिली.<br />
"व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे
म्हणाले, "मराठवाड्यातून मुली पळविण्याचे प्रमाण अधिक आहे. याबद्दल कुणीच
बोलत नाही. मात्र हा प्रकार गंभीर आहे. याला सरकारच जबाबदार आहे.''<br />
<strong>काय म्हणाले राज ठाकरे.... </strong><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-4V9E51D0H90/W4jYZ08aLcI/AAAAAAAAR2E/192qmg6fNdQHp_olO9_efXhGo4b4qouWQCLcBGAs/s1600/4730848344287820450_Org.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="300" data-original-width="400" height="240" src="https://4.bp.blogspot.com/-4V9E51D0H90/W4jYZ08aLcI/AAAAAAAAR2E/192qmg6fNdQHp_olO9_efXhGo4b4qouWQCLcBGAs/s320/4730848344287820450_Org.jpg" width="320" /></a></div>
<br />
- सत्तेसाठी शिवसेना आणि एमआयएमचे साटेलोटे आहे. निवडणुकीपुरते "ते'
हैद्राबादवरुन येतात, भीतीदायक वातावरण निर्माण करतात. दोघांचाही लाभ करुन
पाच वर्षासाठी निघून जातात.<br />
- कामावर मतदान होते, याच्यावरील माझा विश्वास उडाला आहे. विकासावर
मतदान होतच नाही. औरंगाबादचे राजकारण कित्येक वर्ष धर्मावरच सुरु आहे.
कामाची पावती मतदानातून मिळाली तरच विकास होईल.<br />
- थापा मारुनच सत्तेत राहता येते. तर महिना- दोन महिने मलाही भाजपात
जाऊन यावे लागेल. तसेही आजच पंतप्रधान नेपाळला गेलेत. नवीन "थापा' आणायलाच
गेले असावेत.<br />
- 25 वर्षांत औरंगाबाद शहर आणि खासदार यातील काहीच बदलले नाही.
लोकप्रतिनिधींना तुमची भीती वाटत नाही. त्यामुळेच कचरा प्रश्न तसाच
रेंगाळत पडला आहे.<br />
- प्रभागांमुळे मोठ्या शहरांची वाट लागली आहे. एका प्रभागात चार नगरसेवक
त्यांची तोंडे त्या अशोकस्तंभावरील चार सिंहासारखी असतात. जो दिसत नसतो,
तो प्रभागात काड्या करण्याचे काम करतो.<br />
- कंपन्यांच्या "सीएसआर' फंडातून शहर विकासाची कामे होतात. मात्र त्यात
पैसे खायला मिळत नसल्याने अडचणी येतात. त्याचा सामना करण्याची तयारी असेल
तर तशी कामे औरंगाबादेतही करता येतील.<br />
<strong>मराठा क्रांती मोर्चाची पोरं वाळूज प्रकरणात नव्हतीच </strong><br />
वाळुजमध्ये कंपन्यांवर दगडफेक झाली, त्यात मराठा क्रांती मोर्चाची पोरं
नव्हतीच. दंगल घडवणारे परप्रांतीयच होते, हेच मी केव्हापासून सांगतोय.
मोर्चाला नेतृत्व नाही, त्यामुळेच कुणीही येतोय आणि बदनाम करतोय.
पोलिसांकडून समोर आलेली नावे मराठी पोरांची असली तरी, माझ्याकडे आलेल्या
रिपोर्टप्रमाणे दंगल घडवणारे परप्रांतीयच आहेत, असे राज ठाकरे यांनी ठामपणे
सांगितले.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-35131381808435017882018-08-12T06:02:00.000-07:002018-08-12T06:02:32.213-07:00'साठ वर्षातील सिंचनाचा पैसा गेला कुठे'<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
पुणे-
गेल्या साठ वर्षातील सिंचनाचा पैसा कुठे गेला आहे, असा प्रश्न मनसेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात
बोलताना उपस्थित केला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यांनी अभिनेता अमिर
खानच्या पानी फाऊंडेशनच्या कामाचे कौतुकही केले.<br />
गेल्या साठ वर्षात जर सिंचनाचा पैसा व्यवस्थित कामाला लागला असता तर
गावे केव्हाच जलयुक्त झाली असती असेही राज यांनी म्हटले आहे. जे सर्व
सामान्य लोकांना प्रश्न पडतात तेच मलाही पडतात. काहीवेगळे प्रश्न पडत
नाहीत. पाटबंधारे खात्यात पैसा मुरला नसता तर आज गावे पाणीदार झाली असती,
अशी टीका राज यांनी केली. पानी फाऊंडेशनला जे काम केले आहे ते सरकारने केले
नाही. ते सरकारने केले असते तर आज पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती काही
वेगळी असती. पक्ष, धर्म आणि जातीच्या पलिकडे पानी आहे, यामुळे अमिर खान
यांचे काम मोठे आहे. अमीर खान कोणताच पुरस्कार स्विकारत नाही. पण त्यांना
मॅगेसेसे पुरस्कार मिळाल्यावर त्यांनी तो अवश्य स्विकारावा, अशी विनंतीही
राज यांनी अमिर खानला केली.<br />
पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमास
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, अभिनेता अमीर
खान, किरण राव, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते
राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण,
गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्यासोबतच अनेक
मान्यवर उपस्थित होते.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-69246822719841961992018-07-26T02:25:00.002-07:002018-07-26T02:25:46.056-07:00मराठी तरुणांनी आत्महत्या करू नये: राज ठाकरे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
मुंबई : कोणत्याही जाती-धर्मातील मराठी तरुणाने आत्महत्या करु नये, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे.<br />
राज ठाकरे म्हणाले, मराठा मूक-क्रांती मोर्चाचे ठाण्यातील माझ्या भाषणात
मी जाहीर कौतुक केले होते. असे शांततापूर्ण मोर्चे भारताच्या इतिहासात
यापूर्वी कधी निघाले नव्हते, असेही म्हटले होते. काल मात्र काकासाहेब शिंदे
ह्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव समर्पित केला आणि घडू नये
ते घडले. अर्थात असे असले तरी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती की
ह्यापुढे एकाही 'मराठी', मग तो मराठा असेल, धनगर, आगरी असेल, वंजारी असेल,
ब्राह्मण किंवा दलित असेल, कुठल्या का जातीचा असेना, कुठल्याही मराठी
तरुणाने आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आपला जीव गमावू नये. आपल्याला
'मराठी' म्हणून ते परवडणारे नाही.<br />
एक लक्षात घ्या, सरकारला तुमचा जीव प्यारा नाही. सरकारला, मग ते आधीचे
असो की आत्ताचे, फक्त तुमची मतं हवी आहेत. वास्तविक "मराठा समाज" म्हणून
इतके मोर्चे काढल्यावर सरकारने ह्यावर तत्परतेने भूमिका घ्यायला हवी होती,
आपणच दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी तातडीने करायला हवी होती. पण त्यांनी
तसे केलं नाही. लोकांच्या भावनांशी ते फक्त खेळत राहिले.<br />
आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येकाच्या घरी त्याची वाट पाहणारी आई
- वडील, बायको-मुलं आहेत. त्यांचा विचार मनात असू द्या. जातीपातीच्या
नावाखाली आपला मराठी समाज दुभंगणार नाही, याची काळजी घ्या आणि आपला खरा
शत्रू ओळखा. आपल्यावर संकट आहे ते बाहेरून. जी बाहेरची माणसं
महाराष्ट्राकडे फक्त लुटायचं केंद्र म्हणून पहातात त्यांच्याकडून. आपले
शिवाजी महाराज म्हणाले होते की “हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची
इच्छा”, आता सध्याची परिस्थिती पाहिली की वाटतं: “आपण जातीजातीत भांडत
रहावे, ही तर परप्रांतीयांची इच्छा”. त्यामुळे आपापसातली भांडणं बाजूला
ठेवा. महाराष्ट्राच्या उभारणीसाठी मला तुमच्यातील प्रत्येकाची साथ हवी आहे.
हो, प्रत्येकाची ! आणि म्हणून उगाच जीवाचं बरंवाईट करून घेऊ नका.<br />
ह्याचवेळी सरकारला एक इशारा. सरकारनं वस्तुस्थिती स्वच्छपणे समोर
ठेवावी. आरक्षण दिल्यावर खरंच किती रोजगार सरकारी क्षेत्रात मिळणार आहे?
किती जागा शिक्षण क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत? सरकारचं धोरण जर खाजगी
क्षेत्राला उत्तेजन देण्याचे आहे तर मग सरकारी क्षेत्रात खरोखरंच भविष्यात
रोजगार असणार आहे का? कायद्याच्या पातळीवर आणि संविधानाच्या चौकटीत मराठा
समाजाला आरक्षण देण्यात नेमक्या अडचणी काय? त्या अडचणी दूर करण्याची
सरकारची योजना काय? ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर ठेवाव्यात. नाहीतर
आमची मुलं उगाच आशा लावून बसायची आणि हकनाक बळी जायची. दुसरं असे की
सरकारला "शांतता आणि सुव्यवस्था" सांभाळता येत नाही हे स्पष्ट दिसते आहे.
त्यांची बेजबाबदार विधानं ह्याची साक्ष आहेत. आता पुन्हा काही
आश्वासने देऊन प्रश्न पुढे ढकलण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे किंवा
न्यायालयाचे कारण पुढे करून त्यांना प्रश्न मात्र तसाच ठेवायचा आहे.
वास्तविक प्रत्येक गोष्ट जर न्यायालयातच न्यायची असेल तर मग सरकारचे काय
काम? ह्या अशा वृत्तीमुळेच लोकांचा सरकारवरचा विश्वास उडला आहे. त्यामुळे
झेपत नसेल तर ह्या सरकारने सरळ पायउतार व्हावं, उगाच लोकांच्या मनाशी आणि
भावनांशी खेळत बसू नये.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-81519028751651409842018-06-26T23:43:00.000-07:002018-06-26T23:43:03.436-07:00लोकां सांगे...' राज ठाकरेंचा मोदींवर निशाना<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://2.bp.blogspot.com/-hTKloOrizYQ/WzMxfWZCedI/AAAAAAAARfg/YIQH_gVErywVIvijwsU9mHz3q7n3cQuFwCLcBGAs/s1600/2cartoon_3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="360" src="https://2.bp.blogspot.com/-hTKloOrizYQ/WzMxfWZCedI/AAAAAAAARfg/YIQH_gVErywVIvijwsU9mHz3q7n3cQuFwCLcBGAs/s640/2cartoon_3.jpg" width="640" /></a></div>
मुंबई : देशात 1975 साली लादलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पुर्ण झाली. या
पार्श्वभूमीवर भाजपातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस
पक्षावर जोरदार टिका केली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी इंदिरा
गांधी यांची तुलना जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्याशी केली होती. हिटलर आणि
इंदिरा गांधी यांनी कधीही राज्यघटनेला फारसे महत्त्व दिले नाही, त्यांनी
राज्यघटनेचा वापर करून लोकशाहीचे रुपांतर हुकूमशाहीत करण्याचा प्रयत्न
केला. असे वक्तव्य जेटली यांनी केले केले होते.<br />
आणीबाणीवर भाजप जोरदार टिका करत असताना त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर निशाना साधला.
'लोकां सांगे...' या व्यंगचित्रात निवडणूक आयोग, माध्यमे, रिझर्व बँक,
उद्योगपतींना मोदी पायदळी तुडवत असल्याचे दाखवले आहे. इंदिरा गांधींनी
लादलेल्या आणीबाणीवर टिका करताना लोकशाहीची मुल्य जपणाऱ्या संस्थांना
पायदळी तुडविताना दाखवून लोकां सांगे... या व्यंगचित्रातून आणीबाणी सदृश्य
परिस्थिती असल्याच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/2G5i-Bd5bq4?start=60" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-15138288849082793442018-06-12T03:24:00.001-07:002018-06-12T03:24:31.432-07:00राज ठाकरे यांच्या जन्मदिनी पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
प्रभादेवी
: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाला 14
जून रोजी मुंबईतील 36 पेट्रोल पंपांवर दुचाकीस्वारांना एक दिवस पेट्रोल 4
रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. मनसेच्या वरळी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष
धुरी यांनी याबाबत माहिती दिली.<br />
मुंबईत दादर, वरळी नाका, वडाळा, शिवडी, भायखळा, ताडदेव, मलबार हिल, भांडुप,
कालिना, विलेपार्ले, अंधेरी, ओशिवरा, गोरेगाव, मालाड, दहिसर, मुलुंड,
विक्रोळी, वाशी नाका, मुंबादेवी, कुलाबा, कुर्ला आदी पेट्रोल पंपांवर
पेट्रोल त्या दिवसाच्या दरांपेक्षा चार रुपयांनी स्वस्त मिळणार असल्याचे
धुरी यांनी सांगितले.<br />
ही सवलत फक्त दुचाकीस्वारांसाठी असून 14 तारखेला मध्यरात्री 12
वाजल्यापासून दिवसभरात कधीही पेट्रोल भरू शकतात. त्या दिवशी पेट्रोलचा जो
दर असेल त्याप्रमाणे दुचाकीस्वारांनी भरलेले पेट्रोलचे प्रति लिटर 4
रुपयाप्रमाणे होणारे पैसे मनसैनिक भरणार असल्याची माहिती धुरी यांनी दिली.<br />
पेट्रोल पंपांवर गर्दी होणार<br />
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना मिळणारी भेट आणि
सध्याचे पेट्रोलचे भडकलेले दर पाहता ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपांवर गर्दी
होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-28929431933708873102018-06-06T22:48:00.002-07:002018-06-06T22:48:42.159-07:00बकेट लिस्ट ? माधुरी दीक्षित ? कपिल देव ?<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://3.bp.blogspot.com/-vnKr1MIYlJU/WxjG4hAPksI/AAAAAAAARWI/mefFihKkzFs_q7KR9pUbG1BVmtjS0OnkACLcBGAs/s1600/34561177_346770385854117_488128135611547648_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="704" data-original-width="960" height="467" src="https://3.bp.blogspot.com/-vnKr1MIYlJU/WxjG4hAPksI/AAAAAAAARWI/mefFihKkzFs_q7KR9pUbG1BVmtjS0OnkACLcBGAs/s640/34561177_346770385854117_488128135611547648_n.jpg" width="640" /> </a> </div>
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-28881581201525086002018-06-03T10:59:00.003-07:002018-06-03T10:59:43.694-07:00मोदी शहांवर व्यंगचित्र , वाढत्या पेट्रोल किंमतीवर व्यंगचित्र.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://3.bp.blogspot.com/-ieH6BlJyCeo/WxQsDt-C3TI/AAAAAAAARUU/ihGMPeZhc-MNZFLSGnesAU35Y414wW53ACLcBGAs/s1600/34502208_345545305976625_1972573003245944832_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="640" data-original-width="960" height="426" src="https://3.bp.blogspot.com/-ieH6BlJyCeo/WxQsDt-C3TI/AAAAAAAARUU/ihGMPeZhc-MNZFLSGnesAU35Y414wW53ACLcBGAs/s640/34502208_345545305976625_1972573003245944832_n.jpg" width="640" /></a></div>
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-49131986342309204992018-05-26T01:20:00.002-07:002018-05-26T01:20:46.322-07:00भाजपला दुटप्पीपणाचे परिणाम भोगावे लागतील - राज ठाकरे<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
चिपळूण
: कोकणच्या किनारपट्टीला आवश्यक असलेले मत्स्य विज्ञान महाविद्यालय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला पळवत आहेत. सर्व योजना विदर्भाला
नेऊन पुन्हा फडणवीस व मुनगंटीवार स्वंतत्र विदर्भाच्या घोषणा देत आहेत. या
दुटप्पीपणाचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील असा इशारा मनसे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.<br />
शनिवारी (ता.26) माधव सभागृहात मनसेच्या वतीने आयोजीत कार्यक्रमाच्या
वेळी ते पत्रकाराशी बोलत होते. मत्स्यवसाय तंत्रज्ञान महाविद्यालय ही
किनारपट्टीच्या विकासाची गरज आहे. स्थानिक गरजा ओळखून विकासाच्या संधी
देण्याचे काम राज्याच्या नेतृत्वाचे आहे. पण मुख्यमंत्री हे महाविद्यालय
नागपूरला पळवून नेत आहेत.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-EqmYgjctrOM/WwkYwfaUPyI/AAAAAAAARRw/4-TYgn_p3yQWffTQlC03gcVnbVGjITv8wCLcBGAs/s1600/0chiplun.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="360" src="https://1.bp.blogspot.com/-EqmYgjctrOM/WwkYwfaUPyI/AAAAAAAARRw/4-TYgn_p3yQWffTQlC03gcVnbVGjITv8wCLcBGAs/s640/0chiplun.jpg" width="640" /></a></div>
<br />
शासनाच्या सर्व योजना विदर्भात नेऊन पुन्हा फडवणवीस व मूनगुंटीवार
स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा घोषणा देत असल्याच्या क्लीपींग फीरत
आहेत. या संकुचित विचाराने महाराष्ट्राचे काय भले होणार याचा विचार येत्या
निवडणुकीत लोक नक्कीच करतील.पालघरमध्ये भैय्ये लोकांच्या मतासाठी भाजप
नेत्यांनी उत्तर प्रदेशचे मूख्यमंत्री आदीत्यनाथांना बोलावले. शेवटी मोदी
हे एकच नाव वापरून व खोट बोलून किती दिवस चालणार. मोदी व शहा यांना
निवडणुकीपूर्वी लोक ओळखत होते का हा प्रश्न आहे.<br />
म्हणून आता पाहण्यामध्ये भाजपच्या जागा शंभरने कमी होणार हे स्पष्ट पणे
मांडले जात आहे.जागा वाढवण्यासाठी भाजपावाले दंगली घडवून आणतील. पण
गूजराथमध्ये पैसा व सत्ता असून काय झाले हे उदाहरण समोर आहेच.<br />
पर्यायी नेतृव नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहनसींगापासून
नरसींहाराव, देवगौडा पंतप्रधान होतील याचा अंदाज कूणालाच नव्हता.त्यामूळे
पर्यायी नेतृत्व समोर येतच असते.<br />
ईव्हीएम मशीनबद्दल पहिला आक्षेप आपण नोंदवला होता. शेवटी बटन दाबण्याची
प्रक्रिया चुकू शकते. एका पक्षासमोरील बटन दाबल्यानंतर भाजपला मत नोंदवले
जाते याचे क्लीपींग व्हायरल झाल्यावर आणखी काय पुरावे हवेत. काही
वर्षापूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ईव्हीएम मशीनबद्दल भरपुर टीका
केली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत भांडण गेले होते. आता तेच किरीट सोमय्या
सत्ता आल्यापासून कुठे गायब आहेत असा टोला त्यांनी लगावला.या वेळी
श्री.ठाकरे यांच्या समवेत पक्षाचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई व
पदाधिकारी उपस्थित होते.<br />
येत्या निवडणुकीत भाजपच्या शंभर जागा कमी होणार. गुजरातमध्ये सत्ता आणि
पैसा असून काय झाले हे सर्वाना माहीत आहे. शेवटी मोदी या एकाच नावावर
लोकांना किती दिवस फसवणार.या पूर्वी देशाच्या राजकारणात मोदी व शहा यांचे
नाव तरी होते का हे लोकांना समजते. त्यामूळे हे लोक पर्यायी नेतृत्व दिल्या
शिवाय राहणार नाहीत,असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे व्यक्त
केले.<br />
ईव्हीएम मशीनच्या खोटेपणाबद्दल भाजपचे किरीट सोमय्या किती तरी वर्ष ओरडत
होते. अगदी सर्वोच्च न्यायालयात भांडण पोहोचले होते.आता किरीट सोमय्या
अचानक सत्ता आल्यापासून ईव्हीएम बद्दल गप्प का बसले आहेत असा टोला राज
ठाकरे यांनी लगावला.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-2689249719781690432018-05-23T09:16:00.000-07:002018-05-23T09:16:30.201-07:00घशात हात घालून सत्ता काढली.<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-_89lw7ZaY8M/WwWTlevzN5I/AAAAAAAARPs/wef4-PFlzaY0tVy6hNnQfG9C_oTWv_zbgCLcBGAs/s1600/33182995_340726243125198_6181110292936654848_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="706" data-original-width="960" height="470" src="https://1.bp.blogspot.com/-_89lw7ZaY8M/WwWTlevzN5I/AAAAAAAARPs/wef4-PFlzaY0tVy6hNnQfG9C_oTWv_zbgCLcBGAs/s640/33182995_340726243125198_6181110292936654848_n.jpg" width="640" /></a></div>
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-738433751223108972018-05-17T01:41:00.002-07:002018-05-17T01:41:40.909-07:00सत्तेचा दुरुपयोग थांबवा, अन्यथा भविष्यात परिणाम भोगा, राज ठाकरेंचा इशारा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/YKfm-tAZUDA" width="560"></iframe>
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/iRJcFFDy-ek" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-50097244522224848722018-05-08T00:13:00.001-07:002018-05-08T00:13:27.522-07:00"बुलेट ट्रेन'ला "मनसे'ची धडक <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
ठाणे
- केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी
जाहीर विरोध दर्शवल्यानंतर त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
त्यानुसार ठाण्यातील दिवा-शिळ भागात बुलेट ट्रेनसाठी भूसंपादनाची प्रक्रिया
सुरू असतानाच सोमवारी सकाळी मोजक्या स्थानिकांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने विरोध दर्शवत पोलिस बंदोबस्तात सुरू असलेला जमिनीच्या सर्वेक्षणाचा
डाव उधळून लावला.<br />
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीनेही दिवा-म्हातार्डी गावात
स्थानिक भूमिपुत्र आणि तहसीलदार, पोलिस, रेल्वे अधिकारी आदींची बैठक घेऊन
जोपर्यंत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत सर्व्हे करून देणार
नसल्याची भूमिका घेतली होती.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-2cO82N0hYQg/WvFOA4zycII/AAAAAAAARJg/_mzbsXew6QsPQugIbQ_1gfVKyg6XeiZlwCLcBGAs/s1600/1bullet_train_5.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="180" src="https://4.bp.blogspot.com/-2cO82N0hYQg/WvFOA4zycII/AAAAAAAARJg/_mzbsXew6QsPQugIbQ_1gfVKyg6XeiZlwCLcBGAs/s320/1bullet_train_5.jpg" width="320" /></a></div>
<br />
दिवा-शिळ येथील शिळ, डवले, पडले, आगासन, बेतवडे, देसाई आणि म्हातार्डी
या सात गावांतून बुलेट ट्रेन जात असून नियोजित स्थानक दिवा-म्हातार्डी
परिसरात असल्याने भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या सर्वेक्षणासाठी
जिल्हा प्रशासनाचे पथक सोमवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात दिवा-शिळ भागात आले
होते. तेव्हा सरकारच्या या सर्वेक्षणाला मनसेने विरोध दर्शवत मोजणीसाठी
आणलेले यंत्र उधळून लावत सर्वेक्षण बंद पाडल्याने काही काळ तणाव निर्माण
झाला होता. मात्र, पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने अनुचित प्रकार
घडला नाही. यावेळी सर्वेक्षणासाठी उपस्थित असलेले तहसीलदार अधिक पाटील
यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, गावकऱ्यांशी वेळोवेळी बैठका तसेच
जिल्हास्तरावर चर्चा झाल्या आहेत. शिळ गावातील नागरिकांच्या मागण्या नाहीत.
मात्र, म्हातार्डी येथील नागरिकांना जमिनीचे दर वाढवून देण्याची मागणी
आहे. तरीही आंदोलन करणाऱ्या मनसेला प्रकल्पाची माहिती देऊन चर्चेतून मार्ग
काढला जाईल.<br />
दरम्यान, सकाळी बुलेट ट्रेनच्या सर्व्हेला विरोध दर्शविल्यानंतर
सायंकाळी ठाणे तहसीलदार कार्यालयात मनसे पदाधिकाऱ्यांनी शासकीय
अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पुन्हा एकदा बुलेट ट्रेनच्या
भूसंपादनास विरोध दर्शवणाऱ्या घोषणा देत सर्वेक्षण होऊ देणार नसल्याचा ठाम
निर्धार व्यक्त केला. मनसेच्या या आंदोलनाला मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश
जाधव, मनविसे अध्यक्ष संदीप पाचंगे, मनोहर चव्हाण, पुष्कर विचारे आदी
पदाधिकारी उपस्थित होते.<br />
केंद्र शासनाच्या या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व बाधितांना नोटिसा
दिलेल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून प्रशासनाने जमिनीचे सर्वेक्षण सुरू
केले आहे. तरीही मनसेचा विरोध असेल तर त्यांना शासनाची भूमिका समजावून
सांगितली जाईल.<br />
<strong>- सुदाम परदेशी, प्रांताधिकारी, ठाणे. </strong><br />
<strong>पाठ फिरताच पुन्हा सर्वेक्षण </strong><br />
मनसेने बुलेट ट्रेनसाठी लागणाऱ्या भूमी सर्वेक्षणाला सोमवारी क्षणिक विरोध
दर्शवल्यानंतरही प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने मनसेची पाठ फिरताच
पुन्हा पोलिस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
त्यामुळे आता संघर्ष अटळ बनल्याची चिन्हे दिसत आहेत.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-16922294048162439352018-05-04T20:18:00.001-07:002018-05-04T20:28:06.649-07:00भाजपमधील एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक ; राज यांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://2.bp.blogspot.com/-1UfANgdAIAU/Wu0iTrAF2PI/AAAAAAAAREQ/_q2-q7jvJ1Ir-AffFXN2iJjQjJgumROYgCLcBGAs/s1600/0Raj_Thackeray_2Ha.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="180" src="https://2.bp.blogspot.com/-1UfANgdAIAU/Wu0iTrAF2PI/AAAAAAAAREQ/_q2-q7jvJ1Ir-AffFXN2iJjQjJgumROYgCLcBGAs/s320/0Raj_Thackeray_2Ha.jpg" width="320" /></a></div>
<br />
<script async="" src="//pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({
google_ad_client: "ca-pub-4109345780167241",
enable_page_level_ads: true
});
</script>
<b>उल्हासनगर :</b> ''व्यक्ती बदलला की भूमिका बदलते.
भाजपमध्ये एक व्यक्ती सर्वाधिक धोकादायक व्यक्तिमत्त्व असून, त्यांच्याकडून
आज आणि भविष्यात धोके दिसत आहेत'', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली.
भाजपशी हातमिळवणी करणार का, या प्रश्नावर प्रथम भाजपला तर मोदीमुक्त होऊ
द्या, असे राज ठाकरे म्हणाले.<br />
उल्हासनगर येथील टाऊन हॉलमध्ये आज कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी पत्रकार
परिषदेत राज ठाकरे हे बोलत होते. ते म्हणाले, ''नरेंद्र मोदी यांची राजकीय
भूमिका ही गरीब, मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना नष्ट करण्याची आहे. विशेषतः
शेतकऱ्यांबाबत बुलेट ट्रेनच्या नावावर बनावट सात बारा बनवून त्यांच्या
जमिनी हडपल्या जात आहेत. नाणार प्रकल्प कोकणात येणार याबाबत स्थानिक
अनभिज्ञ राहतात. पण परप्रांतीय व्यापाऱ्यांना अगोदरच कसे ठाऊक होते ? ते
जमिनी विकत घेऊन मोकळे होतातच कसे? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार आणि परप्रांतीय व्यापारी एकत्र आले
आहेत, असा आरोप त्यांनी केला.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://3.bp.blogspot.com/-9KOneI7qD_w/Wu0iKKsh2OI/AAAAAAAAREM/nEPocUvv_BcqpAe5Cf937nBrAc3_Rh3UwCLcBGAs/s1600/narendra-modi-pti28118.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="568" data-original-width="975" height="232" src="https://3.bp.blogspot.com/-9KOneI7qD_w/Wu0iKKsh2OI/AAAAAAAAREM/nEPocUvv_BcqpAe5Cf937nBrAc3_Rh3UwCLcBGAs/s400/narendra-modi-pti28118.jpg" width="400" /></a></div>
<br />
उल्हासनगर शहरात मनसेच्या नेत्यांनी एकही नगरसेवक नसताना विद्यमान शहर
जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे भव्य डॉ. बाबासाहेब
आंबेडकर अभ्यासिका तयार होत असल्याचे राज ठाकरे यांच्या निदर्शनास येताच
त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. याशिवाय मनसे कामगार युनिटचे अध्यक्ष
दिलीप थोरात यांच्या युनिटचे काम, कब्रस्तानचा पाठपुरावा, एल बी टी
गैरव्यवहार उघडकीस आणल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांची त्यांनी स्तुती
केली. यापुढे सातत्याने सर्व शहरांना भेट देऊन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी
आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात दिले.<br />
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, राजू पाटील, संदीप
देशपांडे, सचिव सचिन मोरे, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.<br />
दरम्यान, राज ठाकरे यांनी बंडू देशमुख, सचिन कदम, प्रदीप गोडसे, संजय
घुगे, शैलेश पांडव, मनोज शेलार, शालिग्राम सोनवणे या नवनियुक्त
पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावून लवकरच 'कृष्णकुंज'वर बोलवून पक्ष संघटनेचे
धडे देणार असे सांगितले.</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-50608788320211137612018-05-02T06:18:00.005-07:002018-05-02T06:18:54.098-07:00राज ठाकरेंनी केले कार्यकर्त्याच्या घरी जेवण <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span class="fbPhotosPhotoCaption" data-ft="{"tn":"K"}" id="fbPhotoSnowliftCaption" tabindex="0"><span class="hasCaption">आज
दुपारी पालघर जिल्ह्यातील, वाडा तालुक्यातील माझा महाराष्ट्र सैनिक, वाडा
विभाग अध्यक्ष आणि कुंतल ग्रामपंचायत सदस्य रवी जाधव याच्या आदिवासी
पाड्यावरच्या घरी जेवायला गेलो होतो. </span></span><br />
<span class="fbPhotosPhotoCaption" data-ft="{"tn":"K"}" id="fbPhotoSnowliftCaption" tabindex="0"><span class="hasCaption"><br /></span></span>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://2.bp.blogspot.com/-S2ryvkhnYT4/Wum6XfBd4kI/AAAAAAAAQME/IY5hb0YunkgCKdKUrPhCu10JHxwZVvUJgCLcBGAs/s1600/31786466_332828723914950_1762699379082264576_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="480" src="https://2.bp.blogspot.com/-S2ryvkhnYT4/Wum6XfBd4kI/AAAAAAAAQME/IY5hb0YunkgCKdKUrPhCu10JHxwZVvUJgCLcBGAs/s640/31786466_332828723914950_1762699379082264576_n.jpg" width="640" /></a></div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-36705441829813905442018-05-01T08:03:00.001-07:002018-05-01T08:27:21.369-07:00राज ठाकरे - वसई , जाहीर सभा <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<br />
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/PTnNRwYt3TM?start=240" width="560"></iframe>
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-32511376992485967982018-04-15T17:57:00.002-07:002018-04-15T17:57:33.525-07:00राज ठाकरे यांचं मुलुंडमधील UNCUT भाषण<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/P3tU7aEwcao?start=10" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-65087424105755748402018-04-14T08:42:00.002-07:002018-04-14T08:42:37.839-07:00नाणारचे ग्रामस्थ राज ठाकरेंच्या भेटीला 'कृष्णकुंज'वर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<b>मुंबई :</b> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे
यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला आपला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला
विरोध करणाऱ्या नाणारवासियांनी आज राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली.
यावेळी राज यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की सरकारकडून या
प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर
उतरेल.<br />
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/aUx43CJZm5g" width="560"></iframe>
नाणारच्या प्रकल्पग्रस्तांनी आज (शनिवार) महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या
निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाला
आपला विरोध दर्शवला आहे.<br />
<br />
यावेळी राज ठाकरे यांनी नाणारवासियांना आश्वासन दिलं, की, ‘सरकारकडून या
प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर
उतरेल.’<br />
<br />
<b>केंद्र सरकारकडून नाणार प्रकल्पाला हिरवा कंदील</b><br />
<br />
रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी
अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या
संदर्भातल्या सामंजस्य करारावर दोनच दिवसांपूर्वी नवी दिल्लीत सह्याही
झाल्या. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा
संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे.<br />
<br />
या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली होती.<br />
<br />
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज
तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता
होईल असं सांगण्यात येत आहे.<br />
<br />
पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची
किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक
असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं.<br />
<br />
नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन
12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची
तयारी दर्शवली आहे.</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-72900538476823019502018-04-08T19:22:00.002-07:002018-04-08T19:22:11.024-07:00नाशिकमध्ये मनसेचे इंजिन धावले; भाजपला धक्का<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="field field-name-body field-type-text-with-summary field-label-hidden">
<div class="field-items">
<div class="field-item even">
नाशिक
: महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेराच्या क गटातील पोटनिवडणुकीत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वैशाली मनोज भोसले यांचा विजय झाला. त्यांनी
शिवसेनेच्या डॉ. स्नेहल चव्हाण यांचा २३३३ मतांनी पराभव केला. विशेष
म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेे मनसेला पाठिंबा दिला.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://3.bp.blogspot.com/-hz9X3dJORSk/WsrOOXnasII/AAAAAAAAQKc/BNtks3mDh38K9_NsC57D5vT6I7QaVHR0gCLcBGAs/s1600/3mns_27.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="360" src="https://3.bp.blogspot.com/-hz9X3dJORSk/WsrOOXnasII/AAAAAAAAQKc/BNtks3mDh38K9_NsC57D5vT6I7QaVHR0gCLcBGAs/s640/3mns_27.jpg" width="640" /></a></div>
<br />
भाजपच्या विजया लोणारी यांना तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले.
वैशाली भोसले यांना ७४५३, शिवसेनेच्या स्नेहल चव्हाण यांना ५२३१, तर
भाजपच्या विजया लोणारी यांना ४८१० एवढी मते मिळाली. निवडणुकीत उभ्या
असलेल्या उर्वरीत सहा जणांचे अनामत रक्कम जप्त झाली.<br />
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी येथे मनसेची जागा असली तरी बहुतांश भाग भारतीय जनता पक्षाचे
कार्यकर्त्यांनी व्यापला असल्याकारणाने येथे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार
विजयी होण्याची अपेक्षा होती. परंतु मतदारांनी पुन्हा भोसले कुटुंबीयांवर
विश्वास ठेवत भाजपला नाकारले.<br />
</div>
</div>
</div>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-75717511782008079512018-04-04T02:39:00.002-07:002018-04-04T02:39:28.847-07:00'मोदी म्हणतात, हँड्स अप! निकाल पैसाऽऽऽ' 'मोदी म्हणतात, हँड्स अप! निकाल पैसाऽऽऽ'<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-tc_QAo1yMQo/WsSdJCSynKI/AAAAAAAAQJ0/rhAQKIpDYuY4xRwrPq4qnufqfVwuFjEhwCLcBGAs/s1600/29694382_321855671678922_1428217368246940314_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="651" data-original-width="960" height="433" src="https://4.bp.blogspot.com/-tc_QAo1yMQo/WsSdJCSynKI/AAAAAAAAQJ0/rhAQKIpDYuY4xRwrPq4qnufqfVwuFjEhwCLcBGAs/s640/29694382_321855671678922_1428217368246940314_n.jpg" width="640" /></a></div>
<br />
<br /></div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-58975910231899969962018-03-31T05:47:00.000-07:002018-03-31T05:47:41.085-07:00 २०१४ चे जुमले आता चालणार नाही, मोदी शहां वर व्यंगचित्र <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-Xp_nHouGpoU/Wr-CuqwiF_I/AAAAAAAAQIk/yNyUCmt3X4Ad8CPE71R03ihp8wofAqvFwCLcBGAs/s1600/29595337_320384368492719_6804658560839093497_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="654" data-original-width="960" height="435" src="https://1.bp.blogspot.com/-Xp_nHouGpoU/Wr-CuqwiF_I/AAAAAAAAQIk/yNyUCmt3X4Ad8CPE71R03ihp8wofAqvFwCLcBGAs/s640/29595337_320384368492719_6804658560839093497_n.jpg" width="640" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/2G5i-Bd5bq4?start=60" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-89201981389135492432018-03-30T03:01:00.003-07:002018-03-30T03:02:26.984-07:00मुंबई : मुलांना परीक्षेला बसवू नका, सीबीएसई परीक्षांबाबत राज ठाकरेंचं पालकांना खुलं पत्र<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/16-omOe3sao" width="560"></iframe>
<br />
jahirat:<br />
<br />
<br />
<br />
<br />
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/2G5i-Bd5bq4?start=60" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-2803758424313992882018-03-23T21:22:00.001-07:002018-03-23T21:22:22.758-07:00सरकारकडून पत्रकार परिषदेत हेरगिरी, मनसेचा गंभीर आरोप<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/Gw4qNX8tJAE" width="560"></iframe>
<br />
Jahirat:<br />
<br />
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/2G5i-Bd5bq4?start=60" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-5360351858064444909.post-79463571438340328322018-03-23T19:34:00.002-07:002018-03-23T19:34:35.862-07:00राज ठाकरेंच्या टीकेला गडकरींचे उत्तर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/S3TyYFpbiy4" width="560"></iframe>
<br />
<br />
Jhahirat :<br />
<br />
<iframe allow="autoplay; encrypted-media" allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="https://www.youtube.com/embed/2G5i-Bd5bq4?start=60" width="560"></iframe>
</div>
Unknownnoreply@blogger.com0