रेल्वेमध्ये मराठी युवकांना डावलतात - राज ठाकरे
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 02, 2011 AT 12:45 PM (IST)
राज ठाकरे म्हणाले, बिहारी नेत्यांमुळेच रेल्वे भरतीमध्ये तणाव निर्माण होतो. मराठी युवक भरतीसाठी अर्ज भरतात. परंतु, त्यांना नोकरीतून डावलण्यात येते. येत्या १५ फेब्रुवारीपासून पुन्हा रेल्वे भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी मराठी युवकांनी पुन्हा अर्ज भरावेत. भरतीसाठी त्यांना "मनसे'चे कार्यकर्ते मदत करतील. राज्यात रेल्वे भरतीविषयी "मनसे' होर्डिंग्ज लावणार आहे. त्याचबरोबर रेल्वे भरतीविषयी माहितीपुस्तिकाही उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें